September 6, 2025

सामान्यज्ञान महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती

 

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मिती

 

नवीन जिल्हा मूळ जिल्हा    विभाजन तारीख   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री


१) सिंधुदुर्ग  -   रत्नागिरी - १ मे १९८१ - बॅ.अ.र. अंतुले

२) जालना – औरंगाबाद - १ मे १९८१- बॅ.अ.र. अंतुले

३) लातूर- उस्मानाबाद- १६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले

४) गडचिरोली- चंद्रपूर- २६ ऑगस्ट १९८२- बाबासाहेब भोसले

५) मुंबई शहर व मुंबई उपनगर- बृहन्मुंबई- ४ ऑक्टोबर १९९० - शरद पवार

६) वाशिम- अकोला- १ जुलै १९९८ - मनोहर जोशी

७) नंदुरबार- धुळे- १ जुलै १९९८- मनोहर जोशी

८) हिंगोली- परभणी- १ मे १९९९- नारायण राणे

९) गोंदिया- भंडारा- १ मे १९९९- नारायण राणे

१०) पालघर- ठाणे- १ ऑगस्ट २०१४- पृथ्वीराज चव्हाण